मुंबई

जिल्हा परिषदेत सलग ५८ वर्षांच्या सत्तेला सुरंग लावण्यांचे स्वप्न भंगले पोपटराव गावडे ठरले ‘किंगमेकर’, ८५ व्या वर्षी बालेकिल्ल्यात फुलवले कमळ

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात सलग १९६७ पासून तब्बल ५८ वर्षे प्रतिनिधित्वाचा विक्रम शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे…

Read More »

टाकळी हाजी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ! शेतकरी, महिला व

टाकळी हाजी, ता. शिररूर जि पुणे  : टाकळी हाजी व परिसरात बिबट्यांचे हल्ले थांबता थांबत नाहीत. रोज कुठे ना कुठे…

Read More »

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे दि. १२ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात…

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

मुंबई, दि. १३: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे…

Read More »

सौर कृषी पंप योजनेत एजन्सी कडून लूट! महावितरणचे दुर्लक्ष

टाकळी हाजी (ता. शिरूर): शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली लुटले जात आहे, आणि या लुटीत महावितरणमधील काही अधिकाऱ्यांचीही भूमिका…

Read More »

सोनभाऊ गावडे एक तरुणांचे आयडॉल

आज प्रा. सोनभाऊ गावडे सर यांच्या निधनाला तेरावे वर्ष पूर्ण होत आहे. १६ जून २०१२ रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत…

Read More »

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता महाराष्ट्रातचं होणार पुर्ण

मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच…

Read More »

राज्य सरकारने ग्रामीण पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावे – महादेव जानकर

शिरूर : पर्यटन दुष्ट्या राज्यांत अनेक धार्मिक व इतिहासिक स्थळे असुन राज्य सरकारने केंद्राची मदत घेऊन ग्रामिण पर्यटनावर भर दिल्यास…

Read More »

शिरुर तालुक्याच्या राजकीय विद्यापीठाची फडणवीसांनाही भुरळ

टाकळी हाजी : शिरुर ( पुणे ) तालुक्याच्या राजकारणातील विद्यापीठ अशी ओळख असलेले माजी आमदार पोपटराव गावडे तब्बल 62 वर्षापासून…

Read More »

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना…

Read More »
Back to top button

You cannot copy content of this page