कृषी

गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; त्वरित पंचनाम्याची मागणी – जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे

शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात…

Read More »

कवठे येमाईचे प्रगतशील शेतकरी दिनकर घोडे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

विलास रोहीले कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी दिनकर घोडे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने आदर्श…

Read More »

होनेवाडी–टाकळी हाजी परिसरात बैलपोळ्याची धमाल

शिरूर :यंदाच्या बैलपोळ्याचा जल्लोष होनेवाडी–टाकळी हाजी परिसरात अक्षरशः हटके थाटामाटात रंगला. बैलांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत यंदा पारंपरिक ढोल-ताशांऐवजी नृत्यांगनांचा…

Read More »

टाकळी हाजी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ! शेतकरी, महिला व

टाकळी हाजी, ता. शिररूर जि पुणे  : टाकळी हाजी व परिसरात बिबट्यांचे हल्ले थांबता थांबत नाहीत. रोज कुठे ना कुठे…

Read More »

शिरूर तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नानासाहेब फुलसुंदर यांची बिनविरोध निवड

शिरूर, ता. २२ जुलै: शिरूर तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी नानासाहेब फुलसुंदर यांची…

Read More »

सौर कृषी पंप योजनेत एजन्सी कडून लूट! महावितरणचे दुर्लक्ष

टाकळी हाजी (ता. शिरूर): शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली लुटले जात आहे, आणि या लुटीत महावितरणमधील काही अधिकाऱ्यांचीही भूमिका…

Read More »

कर्ज परतफेडीसाठी साखर कारखान्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

मुंबई : साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ…

Read More »

केंद्र सरकारचा कांदा निर्यातीचा निर्णय म्हणजे वराती मागुन घोडे – सभापती बाबाजी तरटे यांची टिका

पारनेर : केंद्र शासनाने देशातील कांदा उत्पादकांच्या दृष्टीने कांदा निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय म्हणजे वराती मागुन घोडे अशी अवस्था असुन…

Read More »

टाकळी हाजीत हळदी -कुंकूवाच्या कार्यक्रमाला लोटली महिलांची तुफान गर्दी

टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) टाकळी हाजी ता शिरूर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगलेल्या हळदीकुंकू समारंभात सहकार मंत्री दिलीपराव…

Read More »

शेती उत्पादक संस्था अधिक बळकट करण्यावर शासनाचे लक्ष – पणन मंत्री अब्दुल सत्तार

पुणे, दि. १८ : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी…

Read More »
Back to top button

You cannot copy content of this page