राजकारण

जिल्हा परिषदेत सलग ५८ वर्षांच्या सत्तेला सुरंग लावण्यांचे स्वप्न भंगले पोपटराव गावडे ठरले ‘किंगमेकर’, ८५ व्या वर्षी बालेकिल्ल्यात फुलवले कमळ

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात सलग १९६७ पासून तब्बल ५८ वर्षे प्रतिनिधित्वाचा विक्रम शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे…

Read More »

कवठे येमाईत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांची उत्स्फूर्त गर्दी

विलास रोहीले कवठे येमाई (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कवठे यमाई येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीनाना मळेगावकर यांच्या…

Read More »

होनेवाडी–टाकळी हाजी परिसरात बैलपोळ्याची धमाल

शिरूर :यंदाच्या बैलपोळ्याचा जल्लोष होनेवाडी–टाकळी हाजी परिसरात अक्षरशः हटके थाटामाटात रंगला. बैलांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत यंदा पारंपरिक ढोल-ताशांऐवजी नृत्यांगनांचा…

Read More »

सौर कृषी पंप योजनेत एजन्सी कडून लूट! महावितरणचे दुर्लक्ष

टाकळी हाजी (ता. शिरूर): शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली लुटले जात आहे, आणि या लुटीत महावितरणमधील काही अधिकाऱ्यांचीही भूमिका…

Read More »

सोनभाऊ गावडे एक तरुणांचे आयडॉल

आज प्रा. सोनभाऊ गावडे सर यांच्या निधनाला तेरावे वर्ष पूर्ण होत आहे. १६ जून २०१२ रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत…

Read More »

आरोग्य व शिक्षण मोफत करणे गरजेचे : माजी मंत्री महादेव जानकर

शिरूर : भारत देशाला सर्वार्थाने बलशाली करायचे असेल तर जात – धर्म, आर्थिक स्थिती, सामाजिक स्तर न पाहता, कुठलाही भेदभाव…

Read More »

राज्य सरकारने ग्रामीण पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावे – महादेव जानकर

शिरूर : पर्यटन दुष्ट्या राज्यांत अनेक धार्मिक व इतिहासिक स्थळे असुन राज्य सरकारने केंद्राची मदत घेऊन ग्रामिण पर्यटनावर भर दिल्यास…

Read More »

शिरुर तालुक्याच्या राजकीय विद्यापीठाची फडणवीसांनाही भुरळ

टाकळी हाजी : शिरुर ( पुणे ) तालुक्याच्या राजकारणातील विद्यापीठ अशी ओळख असलेले माजी आमदार पोपटराव गावडे तब्बल 62 वर्षापासून…

Read More »

टाकळी हाजी गावच्या विकासासाठी चंद्रकांत साबळे यांचे योगदान महत्त्वाचे – पोपटराव गावडे

टाकळी हाजी : टाकळी हाजी गावच्या विकासासाठी चंद्रकांत साबळे यांनी समर्पित भावनेने दिलेले योगदान महत्वाचे असुन, त्यांची या भागातील विकासाची…

Read More »

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना…

Read More »
Back to top button

You cannot copy content of this page